मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

ठाणे – रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र २७ जानेवारीच्या पहाटे ४ वाजताच्या सुमरास अंबरनाथ-बदलापूर या स्थानकांच्या दरम्यान रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर २ जण घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वहातूक खोळंबली होती. ६ घंट्यांनंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली. अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जाणार्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार