मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

ठाणे – रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र २७ जानेवारीच्या पहाटे ४ वाजताच्या सुमरास अंबरनाथ-बदलापूर या स्थानकांच्या दरम्यान रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर २ जण घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वहातूक खोळंबली होती. ६ घंट्यांनंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली. अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जाणार्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !