
मिरज, २६ जानेवारी – मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह नेहमी स्वच्छ रहावे, अशी इच्छा असणारे मिरजेतील जागरूक नागरिक, नाट्यकर्मी आणि इंद्रधनू कलाविष्कार संस्था यांनी नाट्यगृह परिसरातील कचर्याच्या गाड्या हटवाव्यात, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनास आदेश दिल्यानंतर महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !