
मुंबई – शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा उपयोग होत नाही. ही मुले शिक्षणापासून वंचित रहाणार नाहीत, हे शासनाचे दायित्व आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी पर्याय शोधावा. दूरदर्शनवरून १ ते २ घंटे त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला केली आहे.

‘अनाम प्रेम’ संस्थेच्या वतीने अधिवक्ता उदय वारूंजीकर यांनी याविषयीची जनहित याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान