
‘डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिसच्या ट्रस्टचे काम आणि व्यवहार यांच्याविषयी माहिती घेण्याची प्रक्रिया दीड वर्ष करावी लागली. वर्ष २०१३ ते २०१८ या कालावधीत ट्रस्टची काही प्रक्रिया मार्गी लावण्यात आली. अद्यापही काही कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. सनातन संस्थेकडून करण्यात आलेल्या तक्रारींविषयी डॉ. दाभोलकर यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले होते; मात्र त्या वेळी ट्रस्ट आणि संघटना यांच्यात समन्वय साधणारा कोणताही दुवा नव्हता, ही एक गोष्ट ध्यानात आली. सध्या ट्रस्टमध्ये ५ – ६ कोटी रुपये जमा आहेत. हा पैसा लोकांनी विश्वासाने ट्रस्टकडे जमा केला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत, विश्वस्तांना नाही’, असे वक्तव्य अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !