
भाग्यनगर (तेलंगाणा) – जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
ओवैसी पुढे म्हणाले की, ३० ते ४० सहस्र रोहिंग्यांची नोंद मतदार सूचीमध्ये कशी झाली, याकडे लक्ष देण्याचे काम त्यांचे नाही का? भाजपचे दावे खरे असतील, तर त्यांनी २४ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अशा एक सहस्र नावांची तरी सूची द्यावी, असे आव्हानही ओवैसी यांनी भाजपला दिले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !