
कोल्हापूर –जिल्ह्यातील कुडित्रे भागातील भोगावती नदीला १७ नोव्हेंबर या दिवशी दूषित पाणी आल्याने दोनवडे, बालिंगा, पाडळी खुर्द येथे नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत. पाण्यालाही उग्र वास असल्याने दोनवडे, बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच दूषित पाणी आले कुठून ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीला आलेले दूषित पाणी पुढे नागदेवाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, बालिंगा, शिंगणापूर पंप हाऊस येथून कोल्हापूरला जाणार आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
महिला रुग्णाकडून लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला पकडले
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !