
कोल्हापूर –जिल्ह्यातील कुडित्रे भागातील भोगावती नदीला १७ नोव्हेंबर या दिवशी दूषित पाणी आल्याने दोनवडे, बालिंगा, पाडळी खुर्द येथे नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत. पाण्यालाही उग्र वास असल्याने दोनवडे, बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच दूषित पाणी आले कुठून ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीला आलेले दूषित पाणी पुढे नागदेवाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, बालिंगा, शिंगणापूर पंप हाऊस येथून कोल्हापूरला जाणार आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !