शरद ऋतूमध्ये नेहमीपेक्षा दोन घास न्यून जेवावे

वात, पित्त आणि कफ यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाले की, रोग होतात. हे असंतुलन निर्माण होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ‘अती प्रमाणात जेवणे’.

शरद ऋतूमध्ये आरोग्यासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक

‘शरद ऋतू ही वैद्यांचे पालन पोषण करणारी आई आहे’, अशा अर्थाचे जे एक सुभाषित आहे, ते यामुळेच. या ऋतूमध्ये नेहमीपेक्षा अधिक काटेकोरपणे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.’

म्‍हातारपण हे दुसरे लहानपण असल्‍याने वयस्‍करांना समजून घ्‍यावे

‘म्‍हातारपण हे दुसरे लहानपण असते’, असे म्‍हणतात. ‘वयस्‍कर माणसे चुकीची वागतात’, असे वाटत असल्‍यास ‘ती त्‍यांच्‍या दुसर्‍या लहानपणात आहेत’, हे जाणून त्‍यांना समजून घ्‍यावे आणि त्‍यांना आधार द्यावा.

प्रत्येकानेच घरच्या घरी भाजीपाला पिकवणे आवश्यक

आजकाल पेठेत मिळणार्‍या भाजीपाल्यावर पुष्कळ विषारी किटकनाशकांची फवारणी केलेली असते. ही विषारी द्रव्ये भाजी कितीही वेळा धुतली, तरी निघून जात नाहीत. असा भाजीपाला खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते.

चुकून जास्‍त तिखट पदार्थ खाल्ले गेल्‍यास ते बाधू नयेत, यासाठी तूप खावे

‘कधीतरी जेवणात एखादा पदार्थ पुष्‍कळ तिखट असतो. ज्‍यांना तिखट पचत नाही, त्‍यांना असे पदार्थ खाल्‍ल्‍याने घसा, छाती, गुदद्वार, तसेच मूत्रमार्ग यांच्‍या ठिकाणी जळजळ होऊ शकते. असे जास्‍त तिखट जेवण झाल्‍यावर लगेच १ – २ चमचे तूप खावे आणि वर कोमट पाणी प्‍यावे.

आळस घालवण्‍याचा सोपा उपाय

थंडीत गाडीचे इंजिन पुरेशा प्रमाणात गरम झाल्‍यावर गाडी सुरळीत चालू लागते, तसे आपले शरीर ‘तापले’ की, आळस निघून जातो.’

मसाल्‍यांत वापरले जाणारे पदार्थ घरगुती औषधे म्‍हणून वापरतांना काळजी घ्‍यावी

‘लवंग, लसूण, मोहरी यांसारखे मसाल्‍यांत वापरले जाणारे पदार्थ ही उत्तम घरगुती औषधे आहेत; परंतु यांतील बहुतेक पदार्थ उष्‍ण गुणधर्माचे असल्‍याने ते पुष्‍कळ जपून वापरायला हवेत.

नियमित व्‍यायाम आणि ठराविक दिवसांनी उपवास करण्‍याचे महत्त्व

‘गाडीवर मळाचा थर बसून ती गंजून खराब होऊ नये, यासाठी आपण ती वेळोवेळी धुतो. घर स्‍वच्‍छ रहावे, यासाठी आपण वेळोवेळी केर, जळमटे काढतो आणि लादी पुसतो.

नियमितपणे मोड आलेली कडधान्‍ये खाणे टाळावे

‘मोड आलेली कडधान्‍ये नियमितपणे खाल्‍ल्‍याने शरिराला आवश्‍यक ती जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात’, असा प्रचार केला जातो. मोड आलेल्‍या कडधान्‍यांमध्‍ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जरी जास्‍त असले, तरी मोड…

स्‍वतःच्‍या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे  !

‘अनेक जण मधुमेह बरा व्‍हावा, यासाठी स्‍वतःच्‍या मनाने कारले, जांभूळ बी इत्‍यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.