भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘भक्ती, म्हणजे भगवंताविषयी अनन्य प्रेम. पत्नीला पतीविषयी जसे प्रेम वाटते तसे. भगवंताविषयी शुद्ध भक्ती लाभणे फार कठीण ! अशा भक्तीने माणसाचे मन, प्राण सर्वस्वी भगवंतामध्ये विलीन होऊन जातात.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)