स्वामी विवेकानंद यांनी भक्तीविषयी सांगितलेली सूत्रे
भक्ती ही ज्ञान, कर्म आणि योग (राजयोग) या तिन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे; कारण भक्ती हेच तिचे फल होय. भक्ती ही साधन आणि साध्य दोन्ही आहेत.
भक्ती ही ज्ञान, कर्म आणि योग (राजयोग) या तिन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे; कारण भक्ती हेच तिचे फल होय. भक्ती ही साधन आणि साध्य दोन्ही आहेत.
जिथे प्रामाणिक धारणा आहे आणि जिथे विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.
कुणाहीविषयी यत्किंचितही द्वेष न बाळगता आणि कुणाही व्यक्तीसंबंधी, समाजासंबंधी वा सांप्रदायासंबंधी कदापि कटू शब्द न वापरता सर्वच वर्गांच्या सेवेसाठी ‘उद्बोधन’ करून स्वतःला समर्पित करा.
जो माणूस स्वतःच स्वतःची घृणा करतो, ‘त्याच्या पतनास आरंभ झाला’, असे समजावे आणि राष्ट्रालाही हेच सूत्र लागू आहे. स्वतःच स्वतःची घृणा न करणे, हेच आपले पहिले कर्तव्य होय; कारण आपल्याला जर उन्नत व्हायचे असेल…
‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ !, म्हणजे ‘ उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !’
मातृभूमी हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेमाचा एकमेव विषय असायचा.
जिजाऊमाता आणि स्वामीजी हे दोघेही ज्या विचारांनी प्रेरित होते, ते विचार एकच होते. दोघांचे ध्येय एकच होते. म्हणूनच कदाचित् परमेश्वराने काळ भिन्न असला तरीसुद्धा दोघांना एकाच दिवशी जन्माला आणले.
जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
ब्लॉगेट यांच्या घरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती छायाचित्राकडे बोट करून मॅक्लिअड म्हणाल्या, ‘If ever there was a God on earth, that is the man’
संघाचे स्वयंसेवक नियमितपणे समाजात जाऊन समाजासमवेत आणि समाजासाठी काही ना काही कामे करत असतात. हळूहळू संपूर्ण समाजाला सुसंघटित करण्याचे प्रयत्न करत असतात.