स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘भगवंताप्रत पोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जितकी मते, तितके मार्ग; परंतु प्रत्येकाचे मत एक आहे. जसे कालीमंदिरात येऊन पोचण्याकरता कित्येक मार्ग आहेत तसे; पण हे मानावे लागेल की, काही मार्ग स्वच्छ आहेत आणि काही घाणेरडे. स्वच्छ मार्गावरून जाणेच केव्हाही चांगले.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !