‘सोऽहम्’ (मी तोच आहे) भाव हानीकारक का ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘ज्ञानयोगी म्हणतो, ‘सोऽहम्’ (मी तोच आहे); परंतु जोपर्यंत देहात्मबुद्धी आहे, तोपर्यंत हा ‘सोऽहम्’भाव हानीकारक आहे. त्याने उन्नती होत नाही; उलट अधःपतनच होते. ‘सोऽहम्’, असे म्हणणारा माणूस स्वतःला आणि दुसर्‍यांनाही फसवत असतो.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)