स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘शुद्ध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकच. शुद्ध ज्ञान साधकाला ज्या ठिकाणी नेऊन पोचवते, त्याच ठिकाणी शुद्ध भक्तीही त्याला नेऊन पोचवते. भक्तीमार्ग अधिक सोपा मार्ग आहे. ज्ञान-विचार हा जणू पुरुष आहे. त्याची गती जणू घराच्या बाहेरच्या दिवाणखान्यापर्यंतच; पण भक्ती ही जणू स्त्री आहे. तिचा प्रवेश अंतःपुरातही होतो.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग