कलियुगात ‘ज्ञानयोग’ कळण्यास कठीण का ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘कलियुगात ‘ज्ञानयोग’ फार कठीण आहे. एक तर जीव पूर्णपणे अन्नावर अवलंबून आहे. त्याचे आयुष्यही फार अल्प आहे, तसेच देहात्मबुद्धी काही केल्या जात नाही आणि ती नष्ट झाल्याविना ब्रह्मज्ञान अगदी अशक्य आहे.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)