स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘जेव्हा फुलापासून फळ धरायला लागते, तेव्हा फुलाच्या पाकळ्या आपोआपच गळून पडतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आतील दिव्यभाव वृद्धींगत होईल, तेव्हा तुमचे सर्व मानवसुलभ दोष आणि दुर्बलता आपोआप नाहीशी होतील.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !