मानवसुलभ दोष आणि दुर्बलता नाहीशी होण्यासाठी अंतरंगातील दिव्यभाव वृद्धींगत होणे महत्त्वाचे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘जेव्हा फुलापासून फळ धरायला लागते, तेव्हा फुलाच्या पाकळ्या आपोआपच गळून पडतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आतील दिव्यभाव वृद्धींगत होईल, तेव्हा तुमचे सर्व मानवसुलभ दोष आणि दुर्बलता आपोआप नाहीशी होतील.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)