आंतरिक आनंद, समाधान आणि ‘श्रीकृष्णाची सेवा’ या भावाने नृत्य करणार्‍या देहली येथील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् !

आजच्या भागात ‘आध्यात्मिक गुरूंकडून त्यांना मिळालेली शिकवण आणि पवित्र स्थानी नृत्य करण्यामुळे झालेले लाभ’ यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

मनावरचा ताण घालवण्यासाठी शिव्या देण्यासारखा तामसिक प्रयोग न करता नामजपादी उपाय करणे श्रेयस्कर आहे !

‘‘तामसिक वृत्तीच्या संशोधकांनी हा तामसिक प्रयोग केला आहे. त्यामुळे हा योग्य नाही. मनावरील ताण घालवण्यासाठी व्यक्तीने नामजपादी उपाय करायला हवेत.’’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पतीला आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

‘हल्लीच्या काळात पती-पत्नी यांच्यात प्रेमापेक्षा भांडणेच अधिक असतात. असे असतांना ‘साधक पती-पत्नीचे एकमेकांशी संबंध कसे असावेत’, याचे हे एक अप्रतिम उदाहरण !

विविध सेवांचे दायित्व लीलया सांभाळणारे देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजेंद्र सांभारे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

निनाददादाना सर्व साधकांविषयी आदरभाव आहे. विशेषतः वयस्कर साधकांविषयी त्यांना आपलेपणा आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधनेच्या आरंभीच्या काळात विविध प्रसंगांतून कसे घडवले ?’, याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वेचलेले क्षणमोती !

मी साधनेला आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवला. ‘त्या काळात त्यांनी मला कसे घडवले ?’, त्यातील काही निवडक प्रसंग …

प्रेमळ आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

त्या धान्य निवडण्याची सेवा एकाग्रतेने करतात. त्यांनी निवडलेले धान्य पुन्हा निवडावे लागत नाही. त्यांना कोणतीही सेवा दिली, तरी त्या ती सेवा लगेच स्वीकारतात.

प्रीतीस्वरूप आणि साधकांना आधार देणार्‍या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे) !

पू. आजी साधकांसाठी नामजप करत असतांना त्यांना देवतांचे दर्शन होते. पू. आजींना कधी सिंहासनाधिष्ठित श्रीराम, तर कधी कैलासपती शिव, तर कधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आपल्याला कुठलाही विचार सोडून देता आले पाहिजे’, या वाक्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना सुचलेले विचार !

‘एकदा परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘कुठलाही विचार मनात ठेवण्यापेक्षा आपल्याला तो सोडून देता आला पाहिजे.’’ त्यांच्या या वाक्यावर त्यांनी मला सुचवलेले हे विचार . . .

श्री. प्रकाश मराठे यांचा सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला मराठेकाकांकडून शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून योग्य निर्णय घेणारी पुणे येथील बालसाधिका कु. सुकृता कांडलकर !

‘दळणवळण बंदीनंतर शाळा प्रत्यक्ष चालू झाल्याने शाळेने काही कार्यक्रम आयोजित केले होते. एकदा शाळेत ‘मराठी मंडळ’, हा कार्यक्रम होता.