पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात मग पायी वारी का नको ? – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

राज्या सरकारने पुन्हा एकदा पायी वारीवर बंधने घालून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात, तर मग पायी वारी का नको ? असा प्रश्‍न वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.

आषाढी वारीविषयीच्या सरकारच्या निर्णयावर पंढरपूर येथील व्यापार्‍यांची अप्रसन्नता !

सरकार निवडणुका घेते, मग वारीला विरोध का ? – व्यापार्‍यांचा सरकारला प्रश्‍न

आषाढीच्या वारीला केवळ महत्त्वाच्या १० पालख्यांना अनुमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

या वर्षीही आषाढी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद 

विठ्ठल-रुक्मिणी यांच्या ३१ रूपातील प्रतिमा भाविकांना विक्रीसाठी उपलब्ध

‘वॉटरप्रूफ’ आणि उत्तम दर्जाच्या प्रतिमा १०० रुपयांपासून ते २ सहस्र रुपयांमध्ये भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आषाढी यात्रेनिमित्त यंदाही विठुरायाचे ‘ऑनलाईन’ दर्शन

मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिर, दगडूशेठ गणपति आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आंब्यांची सजावट

दगडूशेठ गणपतीला १ सहस्र १११ हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती.

चैत्रवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा आणि श्री विठ्ठलाला द्राक्षांची सजावट !

चैत्रवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुजार्‍यांच्या हस्ते करण्यात आली.चैत्र एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींची सुंदर सजावट करण्यात आली होती.

यावर्षी पंढरपूर येथील चैत्र यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय !

कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदाच्या वर्षी साजरी होणारी चैत्र यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू रहाणार !

‘ऑनलाईन’ बुकिंग केलेल्या दीड सहस्र भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.