मुसलमानाची हत्या झाली असती, तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते ! – भाजपचे आमदार बसवगौडा यत्नाळ

सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे.

अरविंद नेगी ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यातील प्यादे ?

भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी अरविंद नेगी यांच्यावर आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा होणारा आरोप पहाता त्यांच्या चौकशीतून देशातील हिंदुविरोधी षड्यंत्र बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अन्वेषण यंत्रणांनी याची कसून चौकशी करून देशवासियांपुढे सत्य ठेवावे, अशी अपेक्षा आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘श्री साई शिक्षण संस्थे’चे काम पहाणारे सनदी लेखापाल विशाल खतवानी यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची धाड !

सनदी लेखापाल (सीए) विशाल खतवानी यांच्या निवासावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पथकाने धाड घातली. खतवानी हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘श्री साई शिक्षण संस्थेचे कामकाज आणि हिशोब पहातात.

अल् कायदाच्या आतंकवाद्याला अटक

अशा आतंकवाद्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !

साक्षीदाराने साक्ष न दिल्यास त्याच्या कुटुंबाला इजा पोचवण्याची ‘ए.टी.एस्.’ने दिली होती धमकी !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील साक्षीदाराचे आतंकवादविरोधी पथकावरच आरोप ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करण्यासाठी होता साक्षीदारावर दबाव !

मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांना एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयातून बाहेर जावे लागले !

मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांचा २ अधिकार्‍यांच्या उपस्थितीवर आक्षेप !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथून ६ गावठी बाँब जप्त

बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदी भागामधून ६ जिवंत गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे बाँब निकामी केले आहेत. या प्रकरणी अनारुल शेख याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.

‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

असे किती धर्मांध अशा आतंकवादी संघटनांत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि किती जणांना सरकारने अटक करून कारागृहात टाकले, याचीही माहिती जनतेला कळली पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या प्रकरणातील सर्व नोंदी सील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.