‘ऑनलाईन गेमिंग’ मधून आत्महत्या, धर्मांतर आणि प्रभावी उपाययोजना !
‘ऑनलाईन गेमिंग’ हा जुगार आहे कि खेळ याविषयी विविध मते आहेत. काही राज्यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’ला रोखण्यासाठी काही राज्यांनी कायदे केले; परंतु ते न्यायालयात टिकले नाहीत.
‘ऑनलाईन गेमिंग’ हा जुगार आहे कि खेळ याविषयी विविध मते आहेत. काही राज्यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’ला रोखण्यासाठी काही राज्यांनी कायदे केले; परंतु ते न्यायालयात टिकले नाहीत.
‘जिहादी मानसिकता आणि इस्लामी आतंकवाद यांची समस्या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्ये भारतामध्ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी (कम्युनिस्ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.
ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत ४० कि.मी. अंतरामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रेल्वे यांच्या जागेवर अनधिकृत झोपडपट्ट्या बांधल्या जात आहेत. पारसिक डोंगररांगा या गुन्हेगारीचे केंद्र झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांनी वेढल्या आहेत.
‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये खेळ कोणता आणि जुगार कोणता ? याची स्पष्टता आणणे अनिवार्य झाले आहे. यातून निर्माण होणारा धोका या लेखातून मांडत आहोत, जेणेकरून सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.
समजा एका जोडप्यातील एकाला म्हणजे नवऱ्याला स्वतःच्या मालकीचा अर्धा मालकी भाग त्याच्या बायकोला बक्षीस म्हणून द्यायचा असेल, तर रक्ताच्या नात्यात (विदीन ब्लड रिलेशन) या मथळ्याखाली हे ‘गिफ्ट डिड’ करता येते.
मेजवानीसारखे वरवरचे आणि क्षणिक उपाय करण्यापेक्षा मुलांचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी मुलांना काहीतरी उपासना किंवा साधना करायला सांगितले असते, तर त्यांचे आत्मिक बळ वाढून, सकारात्मकता येण्यास साहाय्य झाले असते.
वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्या शहाजीराजांची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या. जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
प्राचीन इतिहासामध्ये महाभारत आणि रामायण आदी ग्रंथांमध्येही जुगाराचा उल्लेख आढळतो. महाभारतामध्ये ‘द्युत’ खेळल्यामुळेच पांडवांना स्वत:चे राज्य गमावून वनवास पत्करावा लागला.
‘भारत एक आध्यात्मिक भूमी आहे. येथील इतिहासामध्ये जे काही चांगले परिवर्तन झाले, त्या सर्वांमागे आध्यात्मिक संस्थांचे पूर्णतः योगदान आहे. त्यामुळे कोणतेही कार्य यशस्वी करायचे असल्यास आपल्याला आध्यात्मिक स्तरावर किंवा त्या संस्थांच्या माध्यमातूनच कार्य करणे आवश्यक आहे.