लांजा, रत्नागिरी येथे ५ मे या दिवशी ज्योतिष संमेलन
मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र ज्योतिर्विद्या वाचस्पती यात यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पदवीदान होणार आहे.
मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र ज्योतिर्विद्या वाचस्पती यात यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पदवीदान होणार आहे.
‘गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते. १.५.२०२४ या दिवशी गुरु हा ग्रह ‘वृषभ’ राशीत, तर १४.५.२०२५ या दिवशी तो ‘मिथुन’ राशीत प्रवेश करेल.
सूर्यग्रहणानंतर वैज्ञानिक संशोधन, नवीन साहित्य आणि औषध यांचा विकास होऊ शकतो. या प्रगतीमुळे कर्करोग, संसर्गजन्य आजार, अनुवांशिक रोग आदींच्या उपचारांमध्ये परिवर्तन होऊ शकते.
पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.
वर्ष २०११ पासून त्या ‘धर्मप्रचारक’ म्हणून कार्यरत आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात सद्गुरु अनुराधाताईंचे मोलाचे योगदान असणार आहे.
दैवी बालके आणि साधक यांच्या जन्मकुंडल्यांच्या तुलनात्मक अभ्यासावरून लक्षात आले की, दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असण्याचे प्रमाण अधिक आहे.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन झाले. ज्योतिषतज्ञ एच्.एस्. रावत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्योतिषतज्ञ आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते.
‘गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रारब्ध भोगण्याचे बळ मिळते’, याविषयी आमची पुन्हा निश्चिती झाली.’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण प्रस्तुत करीत आहोत.
वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करून त्यांना दूध-साखरेचा नैवेद्य दाखवता येईल; मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसर्या दिवशी घेता येईल.