India Objects US Diplomat : भारताने अमेरिकेला विचारला जाब !
अमेरिका भारताचा विश्वासू मित्र नाही, हे नेहमीसाठीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देत रहाणे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यक आहे !
अमेरिका भारताचा विश्वासू मित्र नाही, हे नेहमीसाठीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देत रहाणे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यक आहे !
भारताने अनेकदा स्पष्ट करूनही अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणार्या चीनला भारताने त्याला समजेल अशा भाषेतच समज द्यायला हवी, हेही तितकेच खरे आहे !
चंद्राचा निसर्गावर परिणाम होत असतो, तसाच तो मनुष्याच्या मनावरही परिणाम करतो. याचाही नासाने अभ्यास केला पाहिजे, तो भारतातील ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी केला आहे !
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !
अमेरिकेमध्ये मागील ३ महिन्यांमध्ये तेथे वास्तव्य करणार्या भारतीय वंशाच्या ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अन्वेषणांविषयी अमेरिकेने बोलावे !
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे विधान
तालिबान सरकार पुरुषांनाही अशा प्रकारची शिक्षा का करत नाही ? याविषयी जगभरातील महिला संघटना का बोलत नाहीत ? इस्लामचे कौतुक करणारे याविषयी गप्प का आहेत ?
गाझामध्ये रमजानच्या पार्श्वभूमीवर तात्काळ युद्धविरामाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नुकताच संमत करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या साडेपाच मासांपासून युद्ध चालू आहे.
बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
रशियाने दावा केला आहे की, त्याच्या ‘मिग-३१’ या लढाऊ विमानांनी त्याच्या सीमेजवळ आलेल्या अमेरिकी सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावले आहे.