संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणेसाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ? – भारत

संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !

मिनियापोलीस (अमेरिका) येथील ‘इंटरनॅशनल नाईट’ या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू !

POK Residents Expose PAK : पाकव्याप्त आणि भारतीय काश्मीर यांच्यात पुष्कळ भेद !

भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्‍याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’

Islam Sinicisation : शिनजियांगमध्ये आतंकवाद अजूनही अस्तित्वात असल्याने इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे ! – चीन

चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.

India Pak Nuclear Test : भारत आणि पाकिस्तान हेदेखील पुन्हा करू शकतात अणूचाचणी !

जगातील अनेक देश अणूचाचण्यांची योजना आखत आहेत !

Pakistan Blasphemy : पाकिस्तानात महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍या विद्यार्थ्याला फाशीची शिक्षा

भारतात हिंदूंच्या देवता, धर्म, मंदिर आदींवर विविध माध्यमांतून अवमान केला जात असतांना कधीच कुणाला शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद !

India Maldives Relations : भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये यावे ! – मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद

. . . मात्र राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे भारतद्वेषी आणि चीनप्रेमी आहेत. त्यांच्यात जोपर्यंत पालट होत नाही, तोपर्यंत भारतीय मालदीवमध्ये जाणार नाहीत !

Jaishankar Japan Visit : स्वातंत्र्यानंतर आमच्यावर आक्रमणे झाली, तेव्हा जगाची तत्त्वे कुठे होती ?

रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंंकर यांचे प्रत्युत्तर !

आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि रशियासमोर झुकणार नाही ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

मला पुतिन यांना सांगायचे आहे की, आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि आम्ही कधीही रशियासमोर झुकणार नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना केले.

(म्हणे) ‘भारताच्या कृतीमुळे सीमेवरील तणाव वाढेल !’ – चीन

भारताने सैनिकांची संख्या वाढल्यावर तणाव वाढेल म्हणणारा चीन गेल्या काही वर्षांपासून सीमेवर सैनिकांची संख्याच वाढवत नाही, तर तेथे सोयीसुविधांसह शस्त्रसाठाही जमा करत आहे. यावर मात्र चीन मौन बाळगतो !