मुलीची हमासकडून झालेली हत्या, ही हतबल पित्याला वाटली कृपा ! – थॉमस हँड
यावरून हमासच्या आतंकवाद्यांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते. अशा क्रूर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्या भारतासह जगभरातील धर्मांध मुसलमानांचा धिक्कारच केला पाहिजे !
यावरून हमासच्या आतंकवाद्यांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते. अशा क्रूर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्या भारतासह जगभरातील धर्मांध मुसलमानांचा धिक्कारच केला पाहिजे !
इस्रायलकडून हमासवर आक्रमण चालूच आहे. इस्रायलने यापूर्वीच गाझा पट्टीतील पाणी, वीज आणि अन्न पुरवठा बंद केला आहे. त्याच्याकडून सहस्रो बाँब आणि रॉकेट गाझा पट्टीवर प्रतिदिन डागण्यात येत आहे.
रझा कादरी नावाच्या काँग्रेसच्या एका मुसलमान कार्यकर्त्याने जानेवारी २०२३ मध्ये साऊदी अरेबियात काबासमोर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केला होता. यावरून कादरी यांना अटक करून ८ मास कारागृहात अत्यंत हलाखीच्या स्थितीत ठेवण्यात आले होते.
भारत ज्या देशांना साहाय्य करतो, त्यांतील बहुतेक देश भारताचा विश्वासघात करतात, असेच दिसून येते. यावरून भारताने कुणाला साहाय्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे !
याआधी इजिप्तमध्येही इस्रायली पर्यटकांवर झालेल्या आक्रमणात २ इस्रायली ठार झाले होते !
इस्रायलने गाझा पट्टीतील उत्तर भागातील ११ लाख मुसलमानांना २४ घंट्यांत तेथून दक्षिण भागात जाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे गाझा पट्टीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवायचा’, याचा आदर्श घालून दिला. आज इस्रायल त्यानुसारच जिहादी आतंकवाद्यांचा खात्मा करत आहे !
इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !