लाईव्ह प्रसारणाचा लाभ घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनात ऑनलाईन सहभागी व्हा !
सहभागी होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या यू-ट्यूब चॅनलची आणि फेसबूक पेजची मार्गिका
सहभागी होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या यू-ट्यूब चॅनलची आणि फेसबूक पेजची मार्गिका
नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी आणि पोखरा येथील ‘विश्व हिंदु महासंघा’चे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी सद्गुरु, संत आणि धर्मप्रेमी यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
♦ हिंदूंच्या वंशनाशासाठी छळ, कपट, प्रलोभने आदींद्वारे नियोजनबद्ध होत असलेले धर्मांतर !
♦ धर्मांतराद्वारे हिंदुस्थानला ‘पूर्वेकडील रोम’ अन् ‘मुगलस्थान’ करण्याचा पंथांध शक्तींचा डाव !
♦ धर्मांतराच्या विविध डावपेचांचा प्रतिकार करा !
सर्व सुविचारांची देवाण-घेवाण होणार आहे आणि ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या विचाराला पुष्कळ मोठे बळ प्राप्त होणार आहे. या अधिवेशनासाठी आमच्या श्रीक्षेत्र दत्त देवस्थान, देवगडच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो.
भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न आहे. हा देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर विश्वगुरु बनू शकतो; कारण आपल्या देशात भारतमातेने अशा सुपुत्रांना जन्माला घातले आहे की, ज्यांच्या सामर्थ्याची आपण कोणतीही तुलना करू शकत नाही.
धर्मकार्यामध्ये योगदान देणारे युवक निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रवीर’ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे.
कर्नाटकात केवळ ६ मुलींच्या हिजाबवरून राष्ट्रीय आंदोलन उभे राहिले; मात्र कमलेश तिवारी, हर्षा यांसह कित्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याविरोधात भारतातील हिंदू शांत राहिले.
या शिबिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे जीवनातील महत्त्व, हिंदु राष्ट्राविषयी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मकार्य कसे करू शकतो, आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४.१०.२०२१ या कालावधीत मुंबई जिल्ह्यात दौरा झाला. त्या वेळी त्यांच्या समवेत असणाऱ्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक, तर मुसलमानांना बहुसंख्यांक बनवून आगामी काळात भारताच्या दुसर्या फाळणीची योजना आखण्यात आली आहे.