अशा चिथावणीखोर धर्मांधांना कारागृहात टाका !
‘इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.
‘इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवल्यास त्या चित्रपटगृहाची तोडफोड करू’, अशी उघड धमकी झारखंडमधील काँग्रसचे आमदार इरफान अंसारी यांनी दिली.
बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !
तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्हटले आहे.
चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.
राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले.
बजरंग दलावर बंदी घालण्याचा काँग्रेसचा कोणताही उद्देश नाही. राज्य सरकार अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे.
तमिळनाडूमध्ये भाजपचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्पाहार देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्यात येणार्या ३ सहस्र शाळांमध्ये माध्यान्ह भोजनही चालू केले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या ३२ सहस्र ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटावर टीका केली आहे.
अशी स्थिती भारतात होण्याची शक्यता लक्षात घ्या !