फलक प्रसिद्धीकरता
मुलींमुळे कितीही मोठ्या व्यक्तीचा पाय घसरतो. विश्वामित्रासारख्यांचाही पाय घसरू शकतो. कारागृहात असलेले बाबा लोक मुलींच्याच प्रकरणात अडकले आहेत, असे विधान अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांनी केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/691261.html
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या चौकशीची मागणी !
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
असे आणखी किती दिवस चालू रहाणार ?