हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही मुसलमान झाले, तर फार सुधारणा होईल, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले आहे.
भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही मुसलमान झाले, तर फार सुधारणा होईल, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले आहे.
केदारनाथ मंदिराच्या परिसरात एका तरुणीने तिच्या प्रियकराला विवाहाची मागणी घातल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. यावर मंदिर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
बंगालमदील उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने माकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षांवर आरोप केला आहे.
धर्मांध मुसलमानांनी आता फ्रान्सनंतर स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या युरोपीय देशांमध्येही हिंसाचार चालू केला आहे.
स्वित्झर्लंडमधील लॉजेन शहरात १०० हून अधिक धर्मांधांकडून अनेक दुकानांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड करण्यात आली.
औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये मांसाचे तुकडे फेकल्याची घटना घडली. यासह येथील एका हिंदूच्या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवलेले आढळले.
‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.
सौदी अरेबियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाला अनुमाने ३९४ कोटी रुपये उधारी चुकवण्यास सांगितले आहे. जर पाकने ही रक्कम दिली नाही, तर पाकच्या ५० सहस्र नागरिकांना हज यात्रा करता येणार नाही.
थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एम्.बी.बी.एस्.च्या ७ मुसलमान विद्यार्थिनींनी शस्त्रक्रिया विभागात (‘ऑपरेशन थिएटर’मध्ये) हिजाब घालून जाण्याची मागितलेली अनुमती नाकारण्यात आली.
‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू केला पाहिजे’, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
इटली सरकारने मशिदींच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यावर बंदी घालण्याचा कायदा करण्यासाठी एक प्रारूप बनवले आहे. सरकारने धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यासाठीही त्याचे प्रारूप बनवले आहे.