हिंदु राष्‍ट्राची अपरिहार्यता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ हे दोघेही मुसलमान झाले, तर फार सुधारणा होईल, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/699147.html