केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने’ला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना’ घोषित करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण, विकास आणि समृद्धी, हे अल्लाचेच दायित्व ! – पाकचे अर्थमंत्री इशक दार

इशक दार म्हणाले की, आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे.

चीन आणि भारत अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे ! – रशिया

पाश्‍चात्त्य देश संकरीत युद्धाच्या माध्यमांतून भारत आणि चीन यांसारख्या देशांची आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव अन् त्यांचा विकास रोखू शकत नाहीत. चीन आणि भारत आधीच अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे आहेत, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपत्तीचे जी.आय.एस्. सर्वेक्षण करून महसूल गळती रोखणार ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने अशा सविस्तर सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणामुळे कर व्यवस्थितपणे गोळा करता येणार आहे, तसेच अवैध बांधकामे शोधून काढता येणार आहेत.

संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित !  

हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती ‘युनिट्स’ बंद ठेवले जातात. जेव्हा यंत्रणा चालू करण्यात आली, तेव्हा व्होल्टेजवर दबाव आला. त्यामुळे एकामागून एक असा यंत्रणेत बिघाड होत गेला.

संमेलनात पंचपक्‍वानांसाठी अधिक खर्च करण्‍यापेक्षा तो पैसा मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यांसाठी खर्च केला असता, तर ते उचित झाले असते !

मराठी साहित्‍य संमेलनाला २ सहस्र साहित्‍यिक, कवी, विचारवंत आणि साहित्‍य रसिक प्रतिनिधी उपस्‍थित रहाण्‍याची शक्‍यता आहे. आयोजकांकडून त्‍यांच्‍यासाठी पंचपक्‍वानांची रेलचेल असणार आहे.

कर्नाटक सरकारवर साखर उत्पादकांचा दबाव! – कर्नाटकमधील आपचे नेते राजकुमार तोप्पन्नवर यांचा आरोप म्हादई जलवाटप तंटा

नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी म्हादई नदीचे पाणी वळवण्याची आवश्यकता नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने दिलेले ५० टी.एम्.सी. पाणी कर्नाटक सरकार वाया घालवत आहे.

तुळजापूर पोलिसांनी केली महंतांची साडेचार घंटे चौकशी !

श्री तुळजाभवानी मातेचे ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या-चांदीचे अलंकार आणि नाणी गायब झाल्याच्या प्रकरणी महंत चिलोजीबुवांची ‘इन कॅमेरा’ चौकशी करण्यात आली.