विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवण्यासाठी उर्दू शाळेतील मुसलमान मुख्य शिक्षिकेकडून हिंदु शिक्षिकेवर दबाब !
कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
निवडणूक आली की, प्रत्येक वेळी केवळ गोरगरिबांच्या नावाने गळा काढून कर माफ केले जातात आणि त्याचा भुर्दंड महापालिकेच्या सेवांवर पडतो. परिणामी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा अन् इतर सेवा महापालिका नागरिकांना देऊ शकत नाही.
नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात; मात्र ‘भ्रष्टाचार’रूपी किडीमुळे त्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण देश ‘भ्रष्टाचारमुक्त’ करू शकलो नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे !
केवळ ३ मासांत केलेली ही कारवाई पहाता भ्रष्टाचारी वृत्ती किती मुरलेली आहे, याची कल्पना येते !
स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत.
शेतकर्यांच्या विहिरी संमत करून घेण्यासाठी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर ३१ मार्च या दिवशी पैसे उधळत अनोखे आंदोलन केले.
आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी घोषित केली आहे, तर ईडीने पर्यावरण नियमांचा भंग करून काळा पैशांनी भ्रष्ट आणि फसवणूक करून बांधकाम केले असल्यामुळे हा रिसॉर्ट जप्त केला आहे.
तलाठी बर्गे यांनी तक्रारदार यांना ५ सहस्र रुपये झेरॉक्सच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. नंतर तलाठी बर्गे रक्कम घेण्यासाठी आल्यावर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
प्रशासकीय विभागातील लाचखोरांना कठोर शिक्षा केल्याविना लाच घेण्याचे प्रकार थांबणार नाहीत !
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्या अमृत योजनेंतर्गत ‘३३ केव्ही’चे एक्सप्रेस फिडर बसवण्याच्या वीज वितरणने केलेल्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला होता.