साधकांनो, ‘जेवण करून येतो’ असे न म्हणता, ‘महाप्रसाद घेऊन येतो’ असे म्हणा !
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ‘महाप्रसाद घेऊन येतो’, असे म्हटल्याने आपल्या मनात अन्नाविषयी भाव निर्माण होऊन त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. यासाठी साधकांनी ‘अल्पाहार किंवा जेवण’, असे न म्हणता ‘प्रसाद-महाप्रसाद’ असे म्हणावे.’