रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना कांद्यापासून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

कांद्याची ‘पेस्ट’ भाजीतील सर्व पदार्थांशी एकरूप झाल्यावर भाजी रुचकर बनते. साधक समष्टीशी एकरूप झाल्यावर जगात गुरुकार्य जोमाने पसरेल आणि लवकर ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होईल.