‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ अन् श्रीकृष्णाने ‘भगवद्गीते’तून अर्जुनाला ‘शत्रूंशी कसे लढायचे ?’ याविषयी केलेला उपदेश यांतील साम्य

आपल्या अंतर्मनातील कौरवरूपी स्वभावदोष आणि अहं गुरुच नष्ट करतात. आपल्याला क्रियमाण वापरून केवळ मनापासून प्रयत्न करायचे आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’