महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना केली आहे.

‘गड-दुर्ग रक्षण समिती’च्या प्रमुख मागण्या
- राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे ठराविक वेळमर्यादा घालून हटवा !
- अतिक्रमणास कारणीभूत असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करा !
- गडदुर्गांवर अतिक्रमण करणार्यांचे पुनर्वसन शासकीय खर्चाने करू नका !
- ‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन महामंडळ’ स्थापन करून गड-दुर्गांचे संवर्धन करा !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण