महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना केली आहे.

‘गड-दुर्ग रक्षण समिती’च्या प्रमुख मागण्या
- राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे ठराविक वेळमर्यादा घालून हटवा !
- अतिक्रमणास कारणीभूत असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करा !
- गडदुर्गांवर अतिक्रमण करणार्यांचे पुनर्वसन शासकीय खर्चाने करू नका !
- ‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन महामंडळ’ स्थापन करून गड-दुर्गांचे संवर्धन करा !
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !