
गड-दुर्गांचे इस्लामीकरण रोखण्यासाठी तेथील अवैध थडगी, मजारी, दर्गे, मशिदी हटवण्यात याव्यात. तेथे चालू असलेला ‘लँड जिहाद’ रोखावा, या मागणीसाठी राज्यातील समस्त शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन राज्यव्यापी ‘ऑनलाईन’ आंदोलन केले. या वेळी प्रशासन, पुरातत्व विभाग आणि केंद्र अन् राज्य शासन यांना निवेदने देण्यात आली. राज्यभरात विविध गडांच्या पायथ्याशी, तर काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलने करण्यात आली.
सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरवर राबवलेल्या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या मोठ्या प्रमाणातील ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय त्या वेळी ‘ट्विटर’वर चौथ्या स्थानी ट्रेंडिंगवर होता. सर्वांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
BJP Leader Murder : जयपूरमध्ये भाजपच्या नेत्याची शिरच्छेद करून निर्घृण हत्या