स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !
काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत.
काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत.
जगात केवळ इस्लाम धर्म आहे’, असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांच्या विरोधात कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात.
ईश्वराकडे १४ विद्या आणि ६४ कला आहेत. भक्त यांपैकी एखाद्या मार्गाने साधना करून ईश्वरप्राप्ती करतो. सनातनमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग ’, या सिद्धांतानुसार साधकाला आवश्यक त्या मार्गाची शिकवण दिली जाते.
वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.
धवलक्रांती झाली, हरितक्रांती झाली, तरी शेतकर्यांना सुखाचे दिवस का आले नाहीत ? आता मद्यक्रांतीतून शेतकर्यांच्या जीवनात कोणता पालट होणार आहे ?
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
श्री. मनोज खाडये यांना ५४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘राजकारणी लोकांना मायेत अडकवतात, तर साधक स्वतः मायेतून मुक्त होतात आणि इतरांनाही ‘मायेपासून मुक्त कसे व्हायचे’, ते शिकवतात.’
शहरातील २० ठिकाणी झालेल्या २१ बाँबस्फोटांच्या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २४६ जण गंभीररित्या घायाळ झाले होते.’
ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !