कापसाचा शोध लावून संपूर्ण जगाचे लज्जारक्षण करणारे महर्षि गृत्समद !

‘ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलाचे द्रष्टे महर्षि गृत्समद यांनी स्वतःची कर्मभूमी विदर्भातील श्री चिंतामणी गणेशाचे तीर्थस्थान कळंब येथे वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त अशा तंतुमय कापसाचा क्रांतीकारी शोध लावला. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने त्याची सर्वप्रथम लागवड केली.’

देश हिंदु राष्‍ट्र घोषित होईपर्यंत आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

भारताच्‍या एकूण लोकसंख्‍येपैकी ८० टक्‍के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून का घोषित केले जात नाही ?

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते ! – रितेश कश्यप, पत्रकार, पांचजन्य, झारखंड

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.

केसांच्या समस्या सोडवा, आदर्श केशरचना करा !

आचारधर्म न पाळल्याने कोणते तोटे होतात ? आचारांचे आचरण कसे करावे ?आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे देशातून आतंकवाद संपवण्यासारखे ! – राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार सॉफ्ट टेररिझम (सौम्य आतंकवाद) मान्य करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो.

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

बाडमेर (राजस्थान) येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

प.पू. डॉक्टरांनी मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांवर छाप पाडून त्यांचा प्रतिसाद मिळवणे

चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे

कितीही ‘सेक्‍युलरीशाह्या’ (निधर्मीवाद्यांची सत्ता) आल्‍या, तरी त्‍या श्रुति-स्‍मृति पुराणोक्‍ताच्‍या आसपासही फटकू न शकणे !

संस्‍कृतीद्वेष्‍ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्‍थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्‍हा हिंदूजनांच्‍या स्‍वाभाविक अभिरूचीवर त्‍याचा काहीही परिणाम झाला नाही.

ऋग्‍वेदात ‘हिंदू’ शब्‍दाचा उल्लेख असणे !

‘ऋग्‍वेदात’ सैंधव ऋषींचा उल्लेख सापडतो. पुढे मध्‍यकाळात त्‍यांचे नाव ‘हैंदव किंवा हिंदव’ प्रचलित झाले. नंतर त्‍याचा अपभ्रंश होऊन हिंदू झाले आहे.’

अवैध कुपनलिका खोदण्‍यात येत आहेत, हे प्रशासन आणि पोलीस यांना कळत नाही का ?

अवैधरित्‍या कुपनलिका प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपिठाने सरकारच्‍या कारभारावर ताशेरे ओढतांना सरकारकडे ‘या प्रकरणी कारवाई का केली नाही ?’, याचे स्‍पष्‍टीकरण मागितले आहे.