हिंदु धर्माचा कार्यक्रमांतून अवमान करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते, कर्नाटक

हिंदु धर्माविषयी विविध कार्यक्रमांत विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही. जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत, तसेच जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार.

धर्मच राष्ट्राचा खरा आधार !

धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याची अनुज्ञप्ती !

भारत सरकार संस्कृत भाषेतील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा जतन करून ठेवते का ?

. जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, अशा भारतीय संस्कृतीचा हा अभ्यास हाताने लिहिलेल्या पुरातन पोथ्या आणि ग्रंथांच्या साहाय्याने केंब्रिजचे अभ्यासक करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला, या गौरवशाली इतिहासाचा आपल्याला अभिमान हवा !

औरंगजेबाने हालहाल करून छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले. हा इतिहास उघडपणे शिकवला जातो. हा इतिहास आम्ही स्वीकारतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला, हा इतिहास काहींच्या भावना दुखावतात; म्हणून लपवला जातो

परकियांच्या भारत विजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदुपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे.

जगभरातील अनेक इस्लामी देशांत हिजाब, बुरखा यांवर बंदी असतांना भारतात त्याची मागणी का केली जाते ? – प्रशांत संबरगी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कर्नाटक

हिजाबचा विषय केवळ कर्नाटकपुरता मर्यादित नाही, तर हे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे.

लव्ह जिहादने ओलांडलेली परिसीमा !

गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फूस लावून अथवा फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे.

हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडा ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.

हिंदूंच्या दुर्दशेचे कारण म्हणजे शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांचा अभाव ! – श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश

‘हिंदूंच्या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांच्या अभावाशी झुंजत आहेत. परिणामी आज मुख्य धारेतील राजकीय लोकशाही, व्यवस्था आणि खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या बंधनात विवश होऊन कुंठित होत आली आहे.

दीर्घकालीन रुग्णाईत असतांना मतदानाला जाऊन राष्ट्राप्रती कर्तव्य बजावणारे राष्ट्रप्रेमी संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) !

‘१४.२.२०२२ या दिवशी गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक होती. त्यात माझ्या वडिलांना (पू. पद्माकर होनप यांना) मतदान करायचे होते. त्यांचे पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र नाशिक येथील होते.