भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता ! – निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर
बदलत्या युद्धनीतीनुसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधक, विद्यार्थी यांनी नवनवीन कल्पना आणि संशोधन यांवर भर देण्याचे आवाहन शेकटकर यांनी केले.