सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !
मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
कमालुद्दीन सईदचा मृतदेह जब्बा खोर्यात मिळाल्याचा दावा काही सामाजिक माध्यमांवरील खात्यांकडून केला जात आहे.
खलिस्तानचा उघडपणे विरोध करणारे शीख भारतातही अल्प प्रमाणात दिसून येत असतांना लंडनमध्ये अशा प्रकारचा विरोध करणार्या शीख व्यक्तीचे अभिनंदनच करायला हवे !
यथा राजा तथा प्रजा ! आता अन्य देशांकडे भीक मागण्यासाठी जाणार्या पाकच्या राज्यकर्त्यांनाही अशा प्रकारे विमानातून उतरवण्याचे धाडस दाखवण्यात येईल का ?
अंकरा येथे संसदेजवळ १ ऑक्टोबरला सकाळी आत्मघाती बाँबस्फोट घडवण्यात आला. यात बाँबस्फोट घडवणारा आतंकवादी ठार झाला, तर दुसर्या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी गोळ्या घालून ठार मारले.
केवळ निषेध करून गुरुद्वाराने थांबू नये, तर खलिस्तानांचा रस्त्यावर उतरून विरोध करावा !
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
यातून लक्षात येते की, कॅनडातील सरकार खलिस्तान्यांना अद्यापही मोकळीकच देत आहे. भारताने आता कॅनडावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा !
कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.
भारतविरोधी कारवायांसाठी अल्पसंख्य समाज एकत्र येत असेल, तर भारतातील सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे, हेच यातून लक्षात येते !