संपादकीय : प्रशासकीय हलगर्जीपणा !
फटाक्यांच्या कारखान्यांमधील मृत्यूप्रकरणी उत्तरदायी दोषी अधिकार्यांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित !
फटाक्यांच्या कारखान्यांमधील मृत्यूप्रकरणी उत्तरदायी दोषी अधिकार्यांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित !
व्यक्ती आणि देवता यांत भेद आहे. देवीदेवतांना कधी मरण असते का ? देवता हे एक तत्त्व असते. देवता या अविनाशी आहेत. म्हणून स्मारक हे व्यक्तींसाठी निर्माण करणे योग्य आहे.
‘संत किंवा वीरपुरुष यांच्या नाटिका शाळांमधून केल्या, तर निश्चितच बालमनांत ईश्वरभक्ती आणि शौर्य यांची बीजे रुजतील.’
भारताच्या सीमा एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतच्या, म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे २ सहस्र ९३३ किलोमीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे ३ सहस्र २१५ किलोमीटर आहे. ही सीमा विविध देशांशी जोडलेली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘ललित कला केंद्र’ नावाचा एक नाट्यप्रशिक्षण विभाग आहे. येथे नाटक शिकवले जाते. नाटक शिकण्यासाठी आलेल्यांची तिथे प्रवेश परीक्षा होते, म्हणजे तिथे निवडून विद्यार्थी घेतले जातात.
एकंदरच साम्यवाद्यांचे प्राबल्य असलेले केरळ आणि बंगाल ही राज्ये लोकशाहीची हत्या करण्यात पुढे आहेत. अलीकडेच ‘ईडी’चे अधिकारी बंगालमध्ये शेख यांच्या अटकेसाठी गेले असता त्यांच्यावर सहस्रो धर्मांधांचा जमाव चालून गेला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
अद्वैतदर्शनाचे (वेदांताचे) अध्ययन म्हणजे ‘ब्रह्म काय आहे ?’, हे बुद्धीने समजून घेणे. या माध्यमातून ‘ईशप्राप्ती कशी होते ?’, या प्रश्नाचे उत्तर आहे की, एखादे सूत्र बुद्धीला जेवढे स्पष्ट होते (म्हणजे त्याचे ज्ञान होते) तद्नुरूप जीवनदृष्टी आपोआप पालटते.
पेपरफुटीसारखे देशाच्या भावी पिढीशी संबंधित गुन्हे न्यून होण्यासाठी कडक शिक्षा तत्परतेने व्हायला हव्यात !
इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे.
आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी नावाच्या एका विद्वानाने वर्ष १९७० पासून ५३ वर्षे न्यायालयात लढा लढून पांडवकालीन लाक्षागृह हे स्थान यवनी (मुसलमानांच्या) दास्यातून मुक्त केले.