‘द केरल स्टोरी’- भाग २ !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !
आईची शिकवण मुलांचे भवितव्य घडवते. लहान मूल हे अनुकरणप्रिय असल्याने ते आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करण्यास लवकर शिकते. त्यामुळे आई-वडीलांना समाजात वावरतांना सामाजिक आणि नैतिक सतर्कता ही बाळगावीच लागते.
‘वर्ष २०१९ मध्ये ‘हलाला’ (तलाक (घटस्फोट) दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला.
केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.
‘शनिमहाराज आणि संकटे, शनिमहाराज खरोखर कसे आहेत ? शनिमहाराजांची उपासना यथार्थपणे कशी करावी ?’ याविषयीचे विवेचन येथे देत आहोत.
हिंदूंंनी तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात कठोर नियम बनवून त्यांच्या पालनासाठी आग्रही रहाणे आवश्यक !
प्रत्येकाची भाषा आणि संस्कृती यांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे. विदेशी आस्थापने या इंग्रजी भाषेवर आग्रही असतील, तर भारतासमवेत व्यवहार करतांना आपण त्यांना आपली राष्ट्रभाषा ‘हिंदी’ यांवर व्यवहार करण्यासाठी आग्रही असले पाहिजे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या पूर्वसंध्येला २९ मार्च २०२३ या दिवशी रात्री अनुमाने १२ ते पहाटे ३ पर्यंत भीषण दंगल झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. या भागात असलेल्या श्रीराम मंदिरावर आक्रमण केले गेले. दंगलीचा एकूण आढावा या लेखात घेतला आहे.
सध्या अनेक घरांमध्ये सर्रासपणे विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्यावर ‘स्वयंपाक करून घाम येतो; म्हणून आम्ही जेवण बनवून मगच अंघोळ करतो, अशी विविध कारणे सांगितली जातात. असे कुठे लिहिले आहे ? अंघोळ करूनच अन्न का शिजवावे याचे कारण काय ?
हिंदू निद्रिस्त असल्याने त्यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवते.