परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचा वैद्यकीय उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंवर सकारात्मक परिणाम होणे आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या साधकांना आध्यात्मिक लाभ होणे

‘संतांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील) चैतन्याचा वैद्यकीय उपचारांच्या वेळी वापरलेल्या वस्तू आणि उपचार करणारे साधक यांच्यावर काय परिणाम होतो ? या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

विविध भक्तीगीते आणि पसायदान म्हणत असतांना जाणवलेली सूत्रे आणि झालेली भावजागृती !

संगीत आणि गायन यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

अनेक शतकांनंतरही आद्यशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाशी संबंधित वस्तूंमध्ये चैतन्य टिकून असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

एका शहरात झालेल्या एका संगीत संमेलनात संगीत कलाकारांविषयी जाणवलेली सूत्रे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे काही साधक अभ्यास करण्याच्या दृष्टीने एका शहरातील एका संगीत संमेलनाला गेलो होतो. तेथे आम्हाला ३ कलाकारांचे गायन आणि त्यांना साथ देणार्‍या २ कलाकारांचे वादन ऐकायला मिळाले. त्या वेळी मला समाजातील कलाकारांमध्ये स्वभावदोष आणि अहं तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

सण-उत्सव यांविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

श्री हनुमान चालिसाचे पठण करणे, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप ऐकल्याने व्यक्तीवर होणारा परिणाम

​‘देवतेची ‘तारक’ आणि ‘मारक’ अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या …..

श्रीरामरक्षास्तोत्र पठण करणे, तसेच श्रीरामाचा नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणे

‘आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’ सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.