पोपटांची तस्‍करी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक : ५०० पोपट जप्‍त

उत्तरप्रदेश पोलिसांच्‍या विशेष कृती दलाने पोपटांच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणी बंगालमधील महंमद वसीम उपाख्‍य अरमान, महंमद आसिफ आणि इंजमाम यांना अटक केली आहे. या पोपटांची तस्‍करी तांत्रिक विधी, तसेच अन्‍य कामांसाठी केली जाते. हे तिन्‍ही तस्‍कर पोपटांना पकडून बिहार, बंगाल, ओडिशा आदी राज्‍यांमध्‍ये तस्‍करी करत होते. 

रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.

अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी चालू आहेत ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प !

अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !

हिंदूंच्‍या समस्‍यांच्‍या निराकरणासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्‍हणाले, ‘‘आज हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्‍याने त्‍यांच्‍या समस्‍या पुष्‍कळ वाढल्‍या आहेत. एकीकडे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून हिंदु भगिनींना फसवले जात आहे,

उत्तरप्रदेशात ८ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी

नक्षलवाद्यांना निधी पुरवल्याचे प्रकरण !

सनातन धर्मावर टीका करणारे रावणाच्या कुटुंबातील ! – धीरेंद्रकृष्ण शास्त्री

अशा जनावरांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत बागेश्‍वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या प्रवचनातून उदयनिधी स्टॅलिन यांचे नाव न घेता टीका केली. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने महिला पोलिसावरील आक्रमणाची स्वतःहून नोंद घेत रात्री केली सुनावणी !  

अशी संवेदनशीलता आणि तत्परता जनतेला अपेक्षित आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

कानपूर येथे हिंदु तरुणाने धर्मांतर करून मुसलमान मुलीशी केला विवाह !

मुसलमान तरुणाने अल्‍पवयीन मुसलमान मुलीशी विवाह करण्‍यासाठी धर्मांतर केले. या संदर्भात एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला असून यात ते दोघे विवाह करत असल्‍याचे दिसत आहे.

वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी येथील न्‍यायालयाच्‍या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्‍यात आला होता. यानिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने धर्मशिक्षण देणार्‍या फ्‍लेक्‍स फलकांचे प्रदर्शन लावण्‍यात आले.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन

प्रत्‍येक मनुष्‍याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्‍यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्‍या सुखाला ‘आनंद’, असे म्‍हणतात.