(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !

शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्यांला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारहाण करण्यात आलेली शाळा बंद !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !

(म्हणे) ‘जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ?’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.

शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना
घरचा अभ्यास न केल्याने शिक्षा : शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद

मुसलमान तरुणाकडून विवाहित हिंदु महिलेचे अपहरण आणि धर्मांतर

संभल (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

मेवात (हरियाणा), देहली आणि मणीपूर येथील हिंसाचारातील हिंदूंच्‍या हत्‍या करणार्‍या दंगलखोरांवर कठोर कारवाई करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

बहुपत्नीत्व हे इस्लाममध्ये धार्मिक कृत्य !

धर्माच्या नावाखाली देशाच्या हिताच्या आड येणार्‍या लोकप्रतिनिधींना आता जनतेने घरीच बसवले पाहिजे !

अमावास्येच्या एक आठवडा आधी आणि नंतर गुन्हे वाढतात; म्हणून या काळात सतर्क रहा !

अमावास्या आणि पौर्णिमा यांच्या कालावधीत वातावरणा रज-तम वाढते. त्यामुळे अघटित घटना घडण्याचे प्रमाणही वाढते, असे अध्यात्मशास्त्र सांगते.

योगी आणि संन्यासी माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी पाया पडून आशीर्वाद घेणे माझी सवय !

हिंदु धर्मानुसार वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आदींच्या पाया पडणे, त्यांचा आदर करणे, ही परंपरा आहे. तिचे पालन कुणी करत असेल, तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे; मात्र रजनीकांत यांनी अशांची पात्रता त्यांच्या उत्तरातून दाखवून दिली आहे !

भगवान श्रीरामावर अभद्र टिप्पणी करणार्‍या धर्मांधाला बरेली (उत्तरप्रदेश) येथे अटक !

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे दुःसाहस धर्मांधांचे होते, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !