(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !
खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना
घरचा अभ्यास न केल्याने शिक्षा : शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद
संभल (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी
धर्माच्या नावाखाली देशाच्या हिताच्या आड येणार्या लोकप्रतिनिधींना आता जनतेने घरीच बसवले पाहिजे !
अमावास्या आणि पौर्णिमा यांच्या कालावधीत वातावरणा रज-तम वाढते. त्यामुळे अघटित घटना घडण्याचे प्रमाणही वाढते, असे अध्यात्मशास्त्र सांगते.
हिंदु धर्मानुसार वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आदींच्या पाया पडणे, त्यांचा आदर करणे, ही परंपरा आहे. तिचे पालन कुणी करत असेल, तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे; मात्र रजनीकांत यांनी अशांची पात्रता त्यांच्या उत्तरातून दाखवून दिली आहे !
हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे दुःसाहस धर्मांधांचे होते, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !