श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येते, तर पाकमधील सिंध का नाही ? – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही.

अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने !

मुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर ते एखाद्या देशाचे नागरिक असतात, हेच यातून दिसून येते !

जिहादी शरजिल उस्मानी याच्याकडून पॅलेस्टाईनचे समर्थन करत हिंदुत्वनिष्ठांवर टीका

अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते अशा प्रकारची विधाने परत परत करत आहेत. याकडे उत्तरप्रदेश सरकारने लक्ष द्यावे !

आपच्या जिल्हा उपाध्यक्ष यामीन उल् इस्लाम यांनी पंतप्रधानांचे आक्षेपार्ह छायाचित्र केले प्रसारित !

उत्तरप्रदेश पोलिसांच्या या कारवाईवरून ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटत आहेत’, अशा प्रकारे कुणी आरोप केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने गुंडांनी बांधकाम चालू असलेला रस्ता खोदला !

उत्तरप्रदेशमध्ये अद्यापही गुंडगिरी शिल्लक असून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. या गुंडांविषयी सरकारला अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !

सनातन धर्मावर अभद्र टीका करणार्‍यांवर खटले चालवा ! – जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु योद्धा परिवार’ संघटनेची मागणी

उत्तरप्रदेशातील रामपूर आणि श्रावस्ती येथे ८ गोतस्करांना अटक !

मपूर आणि श्रावस्ती येथे गोतस्करांना पकडतांना झालेल्या चकमकींमध्ये गोतस्कर घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

‘सप्तपदी’ आणि इतर विधींखेरीज हिंदू विवाह वैध नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court)

एका कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले.

देशात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा समाजवादी पक्षाच्या धर्मांध खासदाराचा कांगावा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?

उत्तरप्रदेशात मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण देणार !

मदरशांमध्ये राष्ट्रघातकी शिक्षण देऊन मुलांचा बुद्धीभेद केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतांना त्यांना कुत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण दिल्यास त्याचा वापर राष्ट्रविघातक आणि देशविघातक कारवायांसाठी झाला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?