|

नवी देहली – जम्मू-काश्मीरशी संबंधित कोणतेही सूत्र केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जाईल. त्यात कोणत्याही तिसर्या पक्षाची भूमिका रहाणार नाही. हे भारताचे बर्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही पालट झालेला नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केले.
🇮🇳 Kashmir is India's internal matter!
❌ No mediation needed!
📢 Message to Trump & the world:
POK is ours – Vacate it, Pakistan!🔔 Time for India to reclaim Pakistan-occupied Kashmir!#IndiaPakistanConflict #OperationSindoor
PC: @PoliticsXUntold pic.twitter.com/c2aiPUCgjC— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी या सूत्रावर मध्यस्थी करण्याचे विधान केले होते, त्यावर भारताने भारताची भूमिका स्पष्ट केली, तसेच ‘पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर रिकामे करावे लागेल’, असेही भारताने पाकला बजावले.
संपादकीय भूमिकाभारताने काश्मीरप्रश्नी कोणताच हस्तक्षेप न स्वीकारता पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा ! |
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !