नाशिक – एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील, तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांनी शांतीगिरी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा मागितला आहे. वर्ष २००९ मध्ये शांतीगिरी महाराज हे दीड लाख मतांनी निवडून आले होते. त्यांचा भक्त परिवार मोठा आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आज वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी त्यांची भेट घेतली. १० तारखेला ते पाठिंबा घोषित करणार आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नाशिक येथील शांतीगिरी महाराजांची वेगवेगळ्या उमेदवारांकडून भेट !
नाशिक येथील शांतीगिरी महाराजांची वेगवेगळ्या उमेदवारांकडून भेट !
नूतन लेख
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा होणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
- महाराष्ट्रातील मतदानात ३१ लाख ६८ सहस्र ३८९ एवढी वाढ !
- हिंदुहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी ! – सौ. मंजिरी मराठे
- पेढे (चिपळूण) येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण पर्यटन परिषद
- चारधाम यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
- अभ्यासूपणा आणि गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून भवितव्य उज्ज्वल करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह