वाराणसी (उत्तरप्रदेश) – जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील तळघराच्या चाव्या जिल्हाधिकार्यांकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या तळघराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी यापूर्वी सांगितले होते की, सरकारी अधिकार्यांनी १९९३ मध्ये ज्ञानवापीच्या तळघराला कुलूप लावले होते. अधिवक्ता यादव यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला होता की, याआधी पुजारी सोमनाथ व्यास या तळघराचा पूजेसाठी वापर करत होते.

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati