मुंबई – शहर आणि उपनगरे येथे वाढणारी गर्दी लक्षात घेता २४ डब्यांची रेल्वेगाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटांची लांबी वाढवली आहे. मार्च २०२४ अखेर २४ डब्यांची गाडी सुटेल. केंद्रीय अर्थसंकल्पात फलाट विस्ताराचे प्रावधान केले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २४ डब्यांच्या गाड्या धावणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २४ डब्यांच्या गाड्या धावणार
नूतन लेख
- महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
- सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष अशा होत आहेत ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
- पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार !
- पुणे येथे भविष्य निर्वाह निधीमध्ये ९ कोटी रुपयांचा अपहार !
- मतदान करतांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ! – ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले
- नृत्यसाधकांनी विज्ञानाची कास धरत कलासाधनेतील नवीन आयाम शोधावेत ! – डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ