कल्याण – येथील गौरीपाडा भागातील तलावात गेल्या दोन दिवसांपासून शेकडो मासे मृत पावले आहेत. मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या भागातील प्रदूषित पाणी तलावात शिरल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षीही या तलावात ८० हून अधिक मृत कासवे तलावाच्या काठावर तरंगत होती. काही पर्यावरणप्रेमी यामागील कारणांचा शोध घेत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या घटनेची नोंद घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कल्याण येथे तलावात शेकडो मासे मृत !
नूतन लेख
- १ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !
- कळंबा कारागृहात ‘भ्रमणभाष’ आढळल्याच्या प्रकरणी २ अधिकारी आणि ९ कर्मचारी सेवेतून बडतर्फ !
- अहिल्यानगर येथील दुय्यम कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा मिळत असल्याची माहिती !
- पुणे शहरात तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण; हवामानशास्त्र विभागाकडून ‘यलो अलर्ट’ !
- हिंदु युवतीची हत्या करणारा शेख होता विवाहित !
- राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे ! – माधव भांडारी, प्रवक्ते, भाजप